एल निनोच्या संकटात भरडधान्यांचा आधार; कमी पाण्यातही मिळणार भरघोस उत्पादन… | Millet Farming

Millet Farming

किसानवाणी : यंदाच्या हंगामात हवामानशास्त्र विभागाने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पावसामध्ये खंड पडण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या उपलब्धतेबाबत आणि संभाव्य टंचाईबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. अशा परिस्थितीत कमी पाणी, कमी खत आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देणाऱ्या भरडधान्य पिकांकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली … Read more

Sea Buckthorn Farming : ‘सुपरफूड’ सीबकथॉर्नची लागवड; कमी क्षेत्रातून मिळू शकते मोठी कमाई

Sea Buckthorn Farming

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच उच्च मूल्य असलेल्या फळपिकांकडे वळत आहेत. जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या आणि ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबकथॉर्न (Sea Buckthorn Farming) या फळपिकाकडेही अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे फळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. त्यामुळे अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात त्याची मागणी सातत्याने वाढत … Read more

पेट्रोल होणार स्वस्त? केंद्राचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित इंधनावरील कर पूर्ण माफ… | Ethanol Blended Petrol

Ethanol Blended Petrol

किसानवाणी : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतातील इंधन बाजारावरही उमटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत इथेनॉलचे (Ethanol Blended Petrol) प्रमाण अधिक असलेल्या पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क … Read more

‘सावधान शेतकऱ्यांनो’! खोडकिडीमुळे होऊ शकते मोठे नुकसान | Stem Borer Crop Protection

Stem Borer Crop Protection

किसानवाणी : पावसाळ्याच्या हंगामात विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामध्ये खोडकिड (Stem Borer Crop Protection) ही शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. विशेषतः ऊस, मका, ज्वारी, बाजरी तसेच इतर काही नगदी व अन्नधान्य पिकांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ही कीड पिकांच्या खोडामध्ये प्रवेश करून आतील भाग पोखरते. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, … Read more

“पाणीटंचाई टाळायची? मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे दुर्लक्ष करू नका!” | Rainwater Harvesting

Rainwater Harvesting

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पुरेसा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नसल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर, हवामान बदलाचे परिणाम आणि शेतीसाठी वाढती पाण्याची गरज यामुळे जलसंधारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवण … Read more

“कमी जमीन, जास्त नफा; पॉलिहाउस उभारण्याआधी ही माहिती नक्की जाणून ‘घ्या’ | Polyhouse Farming

Polyhouse Farming

किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेच्या लाटा, थंडी तसेच वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पर्यायी आणि सुरक्षित शेती पद्धतींचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षित शेतीतील पॉलिहाउस (Polyhouse Farming) तंत्रज्ञान हे आधुनिक आणि प्रभावी साधन म्हणून पुढे येत आहे. पिकांना बाह्य हवामानाच्या प्रतिकूल … Read more

महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम; विदर्भात वादळी सरींचा इशारा | Maharashtra Weather Yellow Alert

Maharashtra Weather Yellow Alert

किसानवाणी : महाराष्ट्रात माॅन्सूनच्या प्रतीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, राज्यातील माॅन्सूनची (Maharashtra Weather Yellow Alert) वाटचाल गेल्या दोन दिवसांपासून एकाच भागात स्थिरावली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधूनमधून माॅन्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी राज्यातील बहुतांश भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज (११ जून) विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा … Read more

“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more

एरोबिक भात लागवड : कमी पाण्यात भात उत्पादनाचा प्रभावी आणि फायदेशीर पर्याय | Aerobic Rice

Aerobic Rice

किसानवाणी : पारंपरिक भात लागवड पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र बदलते हवामान, पावसातील अनिश्चितता आणि वाढती पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांसमोर भात उत्पादन टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एरोबिक भात (Aerobic Rice) लागवड पद्धत ही कमी पाण्यात भाताचे उत्पादन घेण्यासाठी एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या पद्धतीत शेत … Read more