तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे? वाण निवडताना या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Tur Farming Variety

Tur Farming Variety

किसानवाणी : खरीप हंगामात तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक मानले जाते. तुरीच्या (Tur Farming Variety) उत्पादनावर योग्य वाणाची निवड मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. अनेक शेतकरी खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देतात, मात्र सुरुवातीलाच योग्य वाणाची निवड न झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होते. त्यामुळे तुरीचे वाण निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार … Read more

कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने … Read more

अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट.. | Maharashtra Weather Update Orange Alert

Maharashtra Weather Update Orange Alert

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Maharashtra Weather Update Orange Alert) असून नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता. २४) याबाबत अधिकृत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील उर्वरित भागही मॉन्सूनच्या कक्षेत आले … Read more

लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसीची संधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिले स्पष्ट उत्तर… | Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare

किसानवाणी : राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare) योजनेच्या संदर्भात ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचा योजनेचा लाभ थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे … Read more

सावधान! दूध, तूप, मसालेसह ‘या’ पदार्थांमध्ये होऊ शकते भेसळ; अशी करा शुद्धतेची ओळख | Food Safety Food Adulteration

Food Safety Food Adulteration

किसानवाणी : अन्न हे मानवाच्या आरोग्याचा पाया मानले जाते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे ( Food Safety Food Adulteration) सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाढत्या बाजारपेठेमध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अन्नातील भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून ती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी समस्या … Read more

महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture

Women Farmers Maharashtra Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची … Read more

MahaBeej Recruitment 2026 | महाबीजमध्ये १९० कृषी सहायक पदांची भरती; कृषी पदवीधरांसाठी मोठी संधी

MahaBeej Recruitment 2026

किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर … Read more

दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more

“तूर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता सरकारच करणार थेट खरेदी, पैसे थेट खात्यात” | Amit Shah

Amit Shah

नवी दिल्ली : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत थेट खरेदी आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ … Read more

बीजप्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? FIR नियम जाणून ‘घ्या’ | Seed Treatment Germination

Seed Treatment Germination

किसानवाणी : पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे (Seed Treatment Germination) ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची आणि कमी खर्चात होणारी प्रक्रिया मानली जाते. बियाण्यांची निरोगी उगवण, सुरुवातीच्या अवस्थेतील कीड व रोगांपासून संरक्षण आणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. मात्र बीजप्रक्रिया करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक असते. शिफारस केलेली औषधे, प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत, औषधांचा क्रम, जैविक खतांचा … Read more