नाबार्डमुळे १७६ कृषी व ग्रामीण उत्पादनांना GI Tag; १३ हजार उत्पादकांना मोठा फायदा | NABARD GI Tag Geographical Indication

NABARD GI Tag Geographical Indication

किसानवाणी : देशातील पारंपरिक कृषी आणि ग्रामीण उत्पादनांना जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळावी, स्थानिक उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (NABARD GI Tag Geographical Indication ) महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशातील शेती आणि ग्रामीण भागाशी संबंधित तब्बल १७६ उत्पादनांना … Read more

Coco Peat GST | कोकोपीटलाही जीएसटीमुक्त करा; वाढत्या किमतींमुळे नर्सरी उद्योग संकटात

Coco Peat GST

किसानवाणी : सर्व प्रकारच्या बियाण्यांप्रमाणे कोकोपीटलाही वस्तू व सेवा कर (Coco Peat GST) मधून सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशनने राज्य शासनाकडे केली आहे. गेल्या काही वर्षांत कोकोपीटच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ, देशांतर्गत उपलब्धतेतील घट आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे नर्सरी उद्योगावर आर्थिक ताण वाढत असल्याचे असोसिएशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. … Read more

आता प्रयोगशाळेची गरज नाही! सेन्सरद्वारे शेतातच होणार माती परीक्षण; पाणी, खत आणि खर्चात मोठी बचत | Soil Testing Sensor Technology

Soil Testing Sensor Technology

किसानवाणी : निरोगी आणि सुपीक माती ही शाश्वत शेतीचा पाया मानली जाते. मातीचे आरोग्य चांगले असेल तर पिकांची वाढ, उत्पादन (Soil Testing Sensor Technology) आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होते. मातीची योग्य भौतिक रचना, सेंद्रिय कर्बाचे पुरेसे प्रमाण, उपयुक्त सूक्ष्मजीवांची सक्रियता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि आवश्यक पोषकद्रव्यांचा संतुलित पुरवठा या सर्व गोष्टी मातीच्या आरोग्यावर अवलंबून … Read more

पेरणीनंतर पावसाचा खंड पडला? मग पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय |Dry Spell After Sowing

Dry Spell After Sowing

किसानवाणी : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची कामे (Dry Spell After Sowing) पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतजमिनीच्या शर्तभंगाबाबत सरकारचा मोठा निर्णय | Agricultural Land

Agricultural Land

किसानवाणी : राज्यातील शेतजमीनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतजमिनींच्या शर्तभंगाबाबत (Agricultural Land) महत्त्वाचे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या शर्तभंगासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर या निर्णयामुळे स्पष्टता आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय … Read more

पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात पशुधन प्रजनन धोरणात मोठे बदल; स्थानिक गोवंश संवर्धनावर भर | Maharashtra Livestock Breeding Policy

Maharashtra Livestock Breeding Policy

किसानवाणी : महाराष्ट्रातील पशुधन विकास अधिक वैज्ञानिक, शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीशी ( Maharashtra Livestock Breeding Policy) सुसंगत करण्यासाठी राज्यात पशुधन प्रजनन धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः स्थानिक गोवंश आणि म्हैसवंशाच्या आनुवंशिक गुणवत्तेचे जतन, उत्पादनक्षमता वाढविणे आणि भविष्यातील प्रजननातील अडचणी कमी करणे या उद्देशाने विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कृत्रिम रेतन (Artificial … Read more

Monsoon Rain | राज्यात पावसाला पोषक हवामान; ‘या’ जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

Monsoon Rain

किसानवाणी : राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला तरी पावसाला पोषक (Monsoon Rain) हवामान तयार होत असल्याचे चित्र आहे. अनेक भागांत पावसाने तात्पुरती उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून कमाल तापमान काही ठिकाणी ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने मंगळवार (ता. १४) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांसह पावसाची … Read more

सोयाबीन उत्पादकांसाठी मोठी सूचना! ‘एल निनो’ परिस्थितीत असे करा पीक व्यवस्थापन | Soybean Crop Management

Soybean Crop Management

किसानवाणी : राज्यातील एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ (Soybean Crop Management) या दोन विभागांत आहे. या भागातील बहुतांश शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसातील चढ-उतारांचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. विशेषतः लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची … Read more

द्राक्ष बागेत बुरशीजन्य की जिवाणूजन्य करपा? चुकीची फवारणी टाळण्यासाठी जाणून घ्या ‘हा’ फरक | Grape Disease Management

Grape Disease Management

किसानवाणी : द्राक्ष उत्पादकांसाठी पावसाळ्याचा कालावधी हा रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने(Grape Disease Management) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील बहुतांश द्राक्ष पट्ट्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरड छाटणीला साधारण तीन महिने पूर्ण झालेले असतात. याच अवस्थेत द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य करपा आणि जिवाणूजन्य करपा या दोन प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही रोगांची सुरुवातीची लक्षणे काही प्रमाणात … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पावसाचा जोर कमी होताच या पिकांमध्ये तातडीने करा ‘ही’ कामे | Maharashtra Agriculture Crop Advisory

Maharashtra Agriculture Crop Advisory

किसानवाणी : पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांना दिलेली खते (Maharashtra Agriculture Crop Advisory) वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर किंवा पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच विविध पिकांमध्ये खत व्यवस्थापन, पुनर्लागवड आणि नवीन लागवडीची कामे करावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, नागली, वरी, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरीप भात पिकांमध्ये … Read more