यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more

जांभळाची नासाडी थांबवा! ‘या’ यंत्रातून तासाला 80 किलो गर, बियांमधूनही कमाई | Jamun Processing Pulp Machine

Jamun Processing Pulp Machine

किसानवाणी : पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ (Jamun Processing Pulp Machine) पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! 48 तासांत मोठा बदल; मॉन्सून पुन्हा सक्रिय ! |Monsoon Update Pune Weather

onsoon Update Pune Weather

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Monsoon Update Pune Weather) असून अखेर दोन आठवड्यांच्या खंडानंतर मॉन्सूनने पुन्हा आगेकूच सुरू केली आहे. यंदा राज्यात ८ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले होते. त्यावेळी मॉन्सूनने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग व्यापला होता. मात्र त्यानंतर वातावरणातील बदल आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या पोषक परिस्थितीचा अभाव यामुळे … Read more

शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवला? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवाल? | Farmland Road Dispute

Farmland Road Dispute

किसानवाणी : शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन, पीक काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक यासाठी शेतरस्ता आवश्यक असतो. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही वेळा पूर्वापार वापरात असलेला रस्ता शेजारील शेतकरी अडवतात, तर काही शेतजमिनींना जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ताच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत संबंधित … Read more

होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more

काढणीनंतरचे नुकसान टाळायचे? शीतसाखळी आणि गुणवत्ता व्यवस्थापन ठरते ‘महत्त्वाचे’… | Agricultural Storage Cold Chain

Agricultural Storage Cold Chain

किसानवाणी : शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असतात. मात्र, उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य साठवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः फळे, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत कृषी उत्पादने यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी (Agricultural Storage Cold Chain ) आणि गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या … Read more

“उतिसंवर्धित रोपांपासून तयार करा दर्जेदार ऊस बेणे मळा” | Sugarcane Tissue Culture

Sugarcane Tissue Culture

किसानवाणी : ऊस उत्पादनामध्ये अधिक उत्पादन, दर्जेदार बेणे (Sugarcane Tissue Culture) आणि रोगमुक्त लागवड साहित्य मिळविण्यासाठी उतिसंवर्धित (टिश्यू कल्चर) रोपांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बेण्यामध्ये अनेकदा रोगांचा प्रादुर्भाव, उगवण क्षमतेत घट तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. याउलट उतिसंवर्धित रोपे वैज्ञानिक पद्धतीने तयार केली जात असल्यामुळे ती रोगमुक्त, जोमदार आणि एकसमान … Read more

आरबीआयचा मोठा निर्णय! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांत मोठे बदल, शेतकऱ्यांनी जाणून ‘घ्या’ नवे नियम | Kisan Credit Card

Kisan Credit Card

किसानवाणी : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया, परतफेडीचे वेळापत्रक आणि पीक हंगामांच्या व्याख्येत एकसमानता आणण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, नव्या नियमांमुळे शेती आणि शेतीशी संलग्न व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या शेतकरी व कर्जदारांना कर्ज … Read more

महाराष्ट्रात जूनमध्ये ७८% पावसाची तूट; २५ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार? | Maharashtra Monsoon Climate Update

Maharashtra Monsoon Climate Update

किसानवाणी : महाराष्ट्रात यंदाच्या जून महिन्यात मॉन्सूनने अपेक्षित वेग पकडलेला नसल्याने पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा तब्बल ७८ टक्के कमी पाऊस झाला (Maharashtra Monsoon Climate Update) असून ८ जूनपासून मॉन्सूनची वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार २५ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक वातावरण तयार … Read more

“बोअरवेल कोरडी पडतेय? पावसाचे पाणी वापरून असा करा भूजल पुनर्भरण!” | Groundwater Recharge

Groundwater Recharge

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे (Groundwater Recharge) संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. राज्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत बदलते असून काही भागांत ४०० मिलिमीटर तर काही भागांत तब्बल ६००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४० ते १०० पावसाळी दिवस असतात. राज्यातील पाण्याच्या स्रोतांच्या सरासरी … Read more